Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

अवकाळीचा पिकांना फटका

$
0
0
औरंगाबाद जिल्ह्यासह बीड, लातूरच्या परिसरात सोमवारपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी पहाटेपर्यंत कमी-अधिक स्वरूपात सुरूच होता. परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील सहा महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून या अवकाळी पावसाने भाजीपाला आणि कापूस, ज्वारीसारख्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>