Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

तोट्यातील बाजार समित्यांचे विलिनीकरण किंवा बंद

$
0
0
कृषी उत्पन्न बाजार समित्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आहेत. बाजार समित्या फायद्यात येणार नाहीत, त्या बंद किंवा विलिनीकरण केल्या जातील, असा इशारा कृषिमंत्री राधाकृष्म विखे पाटील यांनी संचालक मंडळांना दिला आहे. समितीचे सचिव यापुढे बदलीसाठी पात्र ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>