‘मराठी चित्रपटाला मल्टिप्लेक्समध्ये जागा मिळत नसल्याचा वाद निरर्थक आहे. राज्यात हक्काची २०० चित्रपटगृहे मिळाल्यास मराठी चित्रपटांचा व्यवसाय वाढू शकतो. अर्थकारण सुधारल्यास मराठी चित्रपटांचे सादरीकरण तगडे होईल,’ असे मत अभिनेता मकरंद अनासपुरे याने व्यक्त केले.
↧