भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालयासह विविध ठिकाणी अभिवादन सभा घेण्यात आल्या.
↧