Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

पाण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा

$
0
0
कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाचा भीमा-निरा स्थिरीकरण प्रकल्पाशी कसलाही संबंध नाही. त्यामुळे तो रद्द झाला तरी कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाचे काम चालूच राहावे. आमच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकर चव्हाण यांनी उस्मानाबाद येथे पत्रकारांशी बोलताना केली.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>