महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचे लेखन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने दोन लाख रुपयांचे अर्थसाह्य मंजूर केले आहे.
↧