जिल्हा परिषदेच्या गुरुजींना यापुढे एका कागदावर अर्ज करून रजेवर जाणे बंद होणार आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून रजा मंजुरी करून घेतल्यानंतरच शिक्षकांनी मुख्यालय सोडावे असे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत.
↧