मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून लोकप्रतिनिधी सरकारशी भांडत आहेत. पण नगर नाशिक जिल्ह्यातील नेत्यांच्या पुढे काही एक चालत नाही. ही व्यथा आमदार डॉ. कल्याण काळे यांनी नागपूर अधिवेशनात नुकतीच मांडली. जायकवाडी धरणात समन्यायी पद्धतीने पाणी सोडावे, अशी मागणी त्यांनी केली.
↧