Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

रिकॉल करा, अन्यथा राज्यपालांना बडतर्फ करा

$
0
0
आदर्श प्रकरणात राज्यपाल के. शंकरनारायणन् यांनी आपले संवैधानिक कर्तव्य योग्य रित्या पार पाडलेले नाही. काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणूनच भूमिका घेत जनतेशी प्रतारणा केली, असा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>