औरंगाबाद जिल्हा परिषदेत पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण गटातून अध्यक्ष निवडला जाणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर ही संधी आल्याने सर्वपक्षीय सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
↧