‘जनलोकपालमधील तीन महत्वाचे मुद्दे वगळल्यानंतरही अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल आश्चर्य वाटते. यामागे कोणाचे तरी षडयंत्र असावे,’ अशी शंका आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मयंक गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
↧