दारिद्र्य रेषेखालील लोकांना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी शासनाने राज्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची सुरुवात केली आहे. ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी पोस्टाची मदत घेण्यात येणार असून आगामी काळात पोस्टातून जीवनदायी योजनेचे कार्ड दिले जाणार आहे.
↧