औरंगाबाद शहराच्या समांतर जलवाहिनीमध्ये अनियमितता आहे असा आक्षेप घेणाऱ्या जनहित याचिकेत हायकोर्टाने नोडल एजन्सी नियुक्तीबाबत राज्य शासनाला विचारणा केली आहे.
↧