नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आल्याने लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अठरा दिवस चालणाऱ्या पाण्याच्या आवर्तनातून वैजापूर, गंगापूर व कोपरगाव या तीन तालुक्यांना १.३ दशलक्ष घनफूट पाणी मिळणार आहे.
↧