Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

‘नांमका’च्या पाण्यामुळे रब्बीला दिलासा

$
0
0
नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आल्याने लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अठरा दिवस चालणाऱ्या पाण्याच्या आवर्तनातून वैजापूर, गंगापूर व कोपरगाव या तीन तालुक्यांना १.३ दशलक्ष घनफूट पाणी मिळणार आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>