जायकवाडी प्रकल्पातून यंदा रब्बी हंगामासाठी पाण्याचे दोन रोटेशन (आवर्तन) देण्याचा निर्णय जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी जाहीर केला असला तरी सध्या केवळ एक रोटेशन देण्याचेच नियोजन लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने (कडा) केले आहे.
↧