‘स्वातंत्र्यानंतरच्या एवढ्या वर्षानंतरही आपण आपली शिक्षण पद्धती फारशी सुधारू शकलो नाहीत. अशावेळी परदेशी विद्यापीठे डोक्यावर आणून का ठेवता?’ असा परखड सवाल करत कुणी सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
↧