विकासाची कामे गावामध्ये पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे; पण ग्रामस्थांनीही सरकारच्या उपक्रमांना हातभार लावला पाहिजे,' असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, विशेष सहाय्य व अपारंपारिक ऊर्जा राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केले.
↧