दररोज एखादया रस्त्यावरही एखादा अपघात होतो. या अपघातात मरणाऱ्यांची संख्याही एखादया रोगराईपेक्षा जास्त आहे. यामूळे गाडी चालविताना प्रत्येकांची खबरदारी आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालक करण्याचे आवाहन ब्रिगेडीअर मनोजकुमार यांनी केले.
↧