नवीन वर्ष उजाडताच मराठवाड्यात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत टँकरच्या मदतीने पाणी पुरविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, यंदा मराठवाड्यातील ६६३ गावांत पाणी टंचाई निर्माण होईल, असा अंदाज आहे.
↧