Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

६६३ गावांत दुर्भिक्ष्याची चिन्हे

$
0
0
नवीन वर्ष उजाडताच मराठवाड्यात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत टँकरच्या मदतीने पाणी पुरविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, यंदा मराठवाड्यातील ६६३ गावांत पाणी टंचाई निर्माण होईल, असा अंदाज आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>