पाश्चिमात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव, रिअॅलिटी शोचे वाढलेले प्रमाण यामध्ये गुंग होताना तरुण पिढीचे वाचनाकडे लक्ष निश्चितच कमी झाले आहे. हे प्रमाण वाढविण्यावर भर द्यावा लागेल. वाढती स्पर्धा, धकाधकीच्या जीवनात मुले आपल्याच आई-बाबांकडे दुर्लक्ष करताहेत, त्यामुळे एका कायद्याची आवश्यकता आहे
↧