रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रिक्षाचालकांचे आरोग्य धोक्यात आले असून ते विविध आजारांनी त्रस्त आहेत. लोकनीती मंचाच्या वतीने शहरातील रिक्षा चालकांचे आरोग्य तपासणी करण्यात आली होती. या आरोग्य तपासणी शिबिरात १५४ रिक्षा चालकांची तपासणी करण्यात आली आहे.
↧