बोधगया येथील घटनेतून धडा शिकून अजिंठा व वेरूळ लेण्या, राज्यातील सर्व ऐतिहासिक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कायमस्वरुपी सुरक्षा व्यवस्था तैनात करावी, अशी मागणी व विविध पक्ष संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
↧