दुष्काळी जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री सहायत्ता निधीतून औरंगाबादला आलेल्या दोन कोटी रुपयांच्या निधीतून निवडक सदस्यांचे प्रस्ताव मंजूर झाले होते. यास जिल्हा परिषदेतील सर्वपक्षीय महिला सदस्यांनी आक्षेप घेऊन सभागृहाची कोंडी केली. प्रशासनही सदस्यांसमोर हतबल झाले.
↧