संवर्गनिहाय, की विषयनिहाय आरक्षण द्यायचे, या गोंधळात अडकलेल्या कॉलेजमधील भरती प्रक्रियेचा घोळ अखेर संपला आहे. शासनाने अध्यादेश काढून संवर्गनिहाय पद मान्यतेचा निर्णय घेतला. भरतीची ही गुंतागुंत सुटल्याने बेरोजगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
↧