हवामानातील बदलांमुळे शेतीच्या उत्पन्नावर होणाऱ्या परिणामांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी राज्यात ‘क्लायमेट चेंज नॉलेज नेटवर्क’ची स्थापना करण्यात आली आहे.
↧