पाणी सर्वांना मिळाले पाहिजे. त्याच्यावर कुणा एकाचा हक्क नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (२४ जानेवारी) येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
↧