पर्यटन क्षेत्रातील औरंगाबाद शहर मोठे केंद्र आहे. पैठण व अजिंठ्याच्या रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली असून, शहर व जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या कामांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
↧