राज्यकर्त्यांनी विकास आराखडा पंधरा, वीस, पंचवीस वर्ष असे डोळ्यासमोर ठेऊन आखावा, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी शुक्रवारी केले. ते राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.
↧