महापालिकेची पाणी पुरवठ्याची यंत्रणा बिघडली आहे. शहराच्या बहुतेक सर्वच भागात गढूळ पाणी पुरवठा होऊ लागल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गढूळ आणि दूषीत पाणी पुरवठ्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
↧