शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या चिलट्यांच्या त्रासावर उपाय म्हणून पालिकेने गुरुवारपासून ‘चिलटे भगाव’ मोहीम हाती घेतली आहे. उपमहापौर संजय जोशी यांनी या संदर्भात सर्व वॉर्ड अधिकारी, वॉर्ड इंडिनिअर्स, आरोग्य विभागाचे अधिकारी यांची व्यापक बैठक घेतली.
↧