महाराष्ट्र नवनिर्माण सेनने प्रशासनावर अन्न सुरक्षा योजनेसाठी अपात्र लाभार्थी घेऊन यादी तयार करताना घोळ घातल्याचा आरोप केला आहे. सध्याची यादी रद्द करून पात्र लाभार्थींची योग्य यादी तयार करावी, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
↧