औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकातून बस प्रवासी निघत असताना टोलच्या पावत्या विसरल्या. त्यामुळे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी बसला साधारणत: एक तास अडवून ठेवले.
↧