मतदान म्हटले की साम, दाम, दंड, भेद आलेच. आजकाल ‘दामा’वर अधिक भर दिला जातो. आपल्याला मतदानासाठी झालेली अर्थपूर्ण चर्चा सफल झाली की नाही हे तपासण्यासाठी लढविलेली नवीनच शक्कल औरंगाबाद प्रदेश महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीत दिसून आली.
↧