आषाढी एकादशीला पंढरीच्या वारीसाठी जाणाऱ्या भक्तांसाठी यंदा दक्षिण-मध्य रेल्वेने सुरू केलेल्या औरंगाबाद-पंढरपूर रेल्वेसेवेला वारकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. १७ आणि २० जुलै रोजी जाणाऱ्या दोन्हीही रेल्वेची सर्व तिकिटे विकली गेली आहेत.
↧