पर्यावरणाचा संवर्धनासाठी संबंधित विभागाने पर्यावरणाचा -हास झालेल्या नैसर्गिक संसाधनांचे सर्व्हेक्षण करुन त्यांच्या संवर्धनासाठी कृी आराखडा तयार करावा व त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जालन्याचे जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांनी केले आहे.
↧