दहावी आणि बारावीत नापास झालेल्या खेळाडूंना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला आहे. या खेळाडूंना दोन आठवड्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने सुधारित गुणपत्रिका देण्याचे आदेश न्या. रवींद्र बोर्डे व न्या. रवींद्र घुगे यांनी दिले आहेत.
↧