गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील नदी-नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती व शेकडो घरांचे अंशतः नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
↧