बहुचर्चित सहस्रकुंड जलविद्यूत प्रकल्पाला गेल्या तीन वर्षापासून स्थानिक जनतेचा प्रचंड विरोध आहे. शासनाने या प्रकल्पाची व्याप्ती कमी करून सुधारित प्रस्ताव तयार केला असून, सुरुवातीला या प्रकल्पात ४५ गावे विस्थापित होणार असल्याची चर्चा होती.
↧