Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

जायकवाडीच्या कालव्यातील गाळ काढण्याचे काम अर्धवट

$
0
0
औरंगाबाद महानगर पालिकेने मोठा गाजावाजा करून जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून सुरू केलेल्या गाळ काढायच्या कामात संबंधित गुत्तेदाराने काढलेला गाळ कालव्याच्या तोंडावर जमा केल्याने व हा गाळ शेतकऱ्यांनी न नेल्याने, पावसामुळे काढलेला संपूर्ण गाळ परत कालव्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>