औरंगाबाद महानगर पालिकेने मोठा गाजावाजा करून जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून सुरू केलेल्या गाळ काढायच्या कामात संबंधित गुत्तेदाराने काढलेला गाळ कालव्याच्या तोंडावर जमा केल्याने व हा गाळ शेतकऱ्यांनी न नेल्याने, पावसामुळे काढलेला संपूर्ण गाळ परत कालव्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
↧