औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी कुणाला मिळणार याची उत्सुकता अजूनही ताणली गेलेली आहे. गटातटाकडून उमेदवारीसाठी जोरदार मोर्चबांधणी सुरू असली, तरी सगळे काही दिल्लीतूनच फायनल होईल, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
↧