जलसंकटाचा सामना केलेल्या जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा शुक्रवारी रात्री ७.९६ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. जोरदार पावसानंतर नाशिकपाठोपाठ नगर जिल्ह्यातील धरणांतूनही पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
↧