दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये ३१ जुलैपर्यंत टँकर सुरू ठेवण्याची मुदत संपल्याने प्रशासनाने टँकर बंद केले आहेत. औरंगाबादेतील टंचाई अद्यापही न संपल्याने ११६ टँकर सुरू होते.
↧