विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजित देशमुख, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेराय यांची बंडखोरी शमविण्यात काँग्रेसला यश आले आहे.
↧