शैक्षणिक प्रवासाची पहिली पायरी म्हणजे दहावी. औरंगाबादेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले. गुणवंतांचे भरभरून कौतुक करण्यात पालकांनीही कुठे कंजुषी केली नाही.
↧