दहावी आणि बारावी परीक्षेत नापास झालेल्या खेळाडूंना २५ ग्रेस गुणांचा फायदा देण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिली असून सद्यस्थितीत फक्त २७ क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंना या संधीचा लाभ मिळणार आहे.
↧