वैजापूर शहराला पाणीपुरवठा करणारा नारंगी तलाव भरपावसाळ्यात कोरडा आहे. या तलावात नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणाचे ओव्हरफ्लो पाणी डाव्या कालव्यातून सोडण्याची मागणी नगरसेवक राजेंद्र साळुंके यांनी केली आहे.
↧