गेल्या वर्षी दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या मराठवाड्यासाठी उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांमधून जायकवाडी प्रकल्पात सोडण्यात आलेल्या पाण्याचे पैसे भरा, अशी मागणी जलसंपदा खात्याच्या नाशिक सर्कलने केली आहे.
↧