आराखडा रद्द करण्यास नकार
राज्याचे नगरविकास प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी झालर क्षेत्र प्रारूप आराखडा रद्द करण्यास नकार दिला आहे. औरंगाबाद झालर किसान संघर्ष समितीने त्यांची भेट घेऊन मागणी केली होती.
View Articleसभापतींनाही झुलवत ठेवले
समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदार कंपनीने पालिकेला दिलेल्या पत्राची प्रत देतो, असे म्हणत पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनाही झुलवत ठेवले.
View Articleबँकिंग साक्षरता मोहीम सुरू
बचत खाते सुरू करणे, सोने लॉकरमध्ये ठेवणे किंवा केवळ कर्ज काढण्यापुरतेच आता बँकांचे महत्व राहिलेले नाही. सरकारच्या सर्व योजनांचे अनुदान आता बँकांमार्फत मिळणार आहे.
View Articleबाप्पांची विदेशात भरारी
औरंगाबादमधील शाडूतील गणेशाचे सौंदर्याची ख्याती आता परदेशात पोहोचली आहे. यंदा मूर्तीकार प्रमोद डवले यांच्या पर्यावरणपूरक मूर्ती सहा देशांत पाठवण्यात आल्या आहेत.
View Articleऐतिहासिक पुलांमुळे प्रवास अवघड
ऐतिहासिक पुलांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून सध्या धोकादायक पुलांवरून वाहतूक सुरू आहे. धोकादायक पूल आणि वाहतुकीची होणारी कोंडी यामुळे या भागाच्या लोकांसाठी हा पुलाचा प्रवास अडचणीचा ठरत चालला आहे.
View Articleकॉलेजियनना हवी सिटीबस
पेट्रोलचे दर वाढल्याने बाइक घेऊन कॉलेजात येणाऱ्या युवकांचे बजेटही बिघडत चालले आहे. पालक आपल्या इच्छा पूर्ण करतात, मग पेट्रोल वाढल्याने आपल्या पालकांना का जास्त त्रास द्यायचा असे अनेक पाल्यांचे मत झाले...
View Articleमाथेफिरूने कारसह चार वाहने पेटविली
बेगमपुरा, ढिंबरगल्ली भागात अज्ञात माथेफिरूने चार वाहने पेटवल्याचा प्रकार बुधवारी पहाटे घडला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
View Articleतरुणाला मारहाण करून सोनसाखळी पळवली
जुन्या भांडणावरून तरुणाला मारहाण करून साडेचार हजार रुपये व सोनसाखळी पळवल्याची घटना सोमवारी रात्री चेतकघोडा चौक येथे घडली.
View Articleविमा कंपनीची मालमत्ता जप्त करा
अपघातात ठार झालेल्या बालकाच्या विम्याच्या रक्कमेची टाळाटाळ करणाऱ्या विमा कंपनीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मोटार अपघात कोर्टाने दिले आहेत. रॉयल सुंदरम अलियन्स कंपनीकडे ही नुकसान भरपाईची साडेतीन...
View Articleक्रीडा शिक्षक महत्त्वाचा घटक
गेल्या काही वर्षांमध्ये खेळाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. शालेय स्तरावरील विविध खेळांमध्ये खेळाडूंची संख्या वाढती आहे. क्रीडा शिक्षक हे महत्त्वाचा घटक असून त्यांच्या कार्यास महत्त्व प्राप्त...
View Articleशेतीबरोबर व्यवसाय करा
‘शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच व्यवसायात उतरून नवीन मार्ग स्वीकारावा. काही शेतकरी निर्णय घेतात; पण निश्चय करत नाही. या परिस्थितीत कृषीपूरक उद्योगातून नव्या वाटा निर्माण करा’ असे प्रतिपादन विभागीय कृषी...
View Articleसप्टेंबर-ऑक्टोबर परीक्षेला ४१ हजार परीक्षार्थी
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणारी दहावी, बारावी परीक्षा २५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. औरंगाबाद विभागातून ४१ हजार १८० विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
View Articleमुले रमली स्वरांच्या दुनियेत
‘रिअॅलिटी शो’ लोकप्रिय झाल्यानंतर भरमसाठ शुल्क असलेल्या खासगी संगीत वर्गात गर्दी आहे. या परिस्थितीत गाता ‘गळा’ लाभलेल्या गरीब मुलांना संगीताचे धडे विनाशुल्क देणारा उपक्रम प्रा. अमरजित बाहेती यांनी हाती...
View Articleमालमत्ता विभागाचे ‘स्थायी’ त वस्त्रहरण
मालमत्ता विभागाच्या कारभाराचे आज महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी अक्षरशः वस्त्रहरणच केले. लोकप्रतिनिधींनी त्यांच्या विकास निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागांत...
View Articleमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘मिशन २०१४’ला सुरुवात
प्रदेश काँग्रेसच्या ‘मिशन २०१४’ ला औरंगाबादमधून सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत २८ सप्टेंबर रोजी मोहिमेचे उद्घाटन होईल.
View Articleगणेशोत्सवासाठी स्वस्तात वीज
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने गणेशोत्सवासाठी गेल्या वर्षापासून तीन रुपये २७ पैसे प्रति युनिट दराने वीज पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश मंडळांनी अधिकृतरित्या पुरवठा घेतल्यास स्वस्तात वीज मिळेल.
View Articleआसमां छुने को हमको पर दिये
गुरूशिष्य परंपरा ही आपली संस्कृती आहे. मी माझ्या जीवनात आज जे काही आहे ते माझ्या शिक्षकांमुळेच. आई-वडिल जन्म देतात. तर माणूस म्हणून घडविण्याचे काम हे शिक्षकच करतात. माझ्या जीवनात गुरूंच महत्व हे...
View Articleस्वतःच रोल मॉडेल व्हा...
उत्तम शिक्षणाची, प्राध्यापकाची व्याख्या मला जर कुणी विचारली तर माझे सोधे सोपे उत्तर असते, जे विद्यार्थ्यांची झोप उडवितो तो उत्तम प्राध्यापक. म्हणजे, जो विद्यार्थ्यांना बैचेन करतो.
View Articleथँक्यू टिचर...!
आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी ‘ते’ राहतात सावलीसारखे. वादळी संकटांच्या क्षणी ‘ते’ धावतात माऊलीसारखे. ते कधी ‘आई’ तर कधी ‘पिता’ होतात. दुडदुडणाऱ्या पावलांपासून स्वप्नांपाठी धावणाऱ्या पावलांपर्यंत...
View Articleवीजचोरी रोखण्यासाठी कोटिंगच्या तारा
महावितरणच्या लातूर परिमंडळात बीड जिल्ह्यात वीज चोरी आणि गळतीचे प्रमाण अधिक आहे. त्याला आळा घालण्यासाठी महावितरण कंपनीने प्लास्टिक कोटिंग असलेल्या तारा बसवण्यास सुरुवात केली आहे.
View Article