महापालिकेच्या तीन जलकुंभांवर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे. त्यामुळे जलकुंभावर येऊन गोंधळ घालणाऱ्यांना चाप बसल्याचे मानले जात आहे. सीसीटीव्ही बसवल्या पासून जलकुंभावर गोंधळ , गडबड बंद झाली असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
↧