नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणातून वैजापूरच्या नारंगी तलावात ६.९१ दलघमी पाणी सोडण्याचे आदेश मंगळवारी अधीक्षक अभियंता ए. पी. कोहिरकर यांनी नाशिक जलसंपदा विभागास दिले. त्यामुळे पालखेड डाव्याकालव्यातून नारंगी तलावात पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
↧